शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

एक एकर ऊसपीक गेले वाहून , शेतकºयाचे नुकसान, ५० शेतक-यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:14 IST

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता ...

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता लक्षात न घेताच बांधला असल्याची शेतकºयांची तक्रार आहे. या शेतकºयांना संबंधित अधिकाºयाने भरपाई द्यावी, अन्यथा संबंधित आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.शेतकºयांच्या हितासाठी म्हणून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे तो पूर्वेकडील भागावर फुटला. त्याचे ओढ्याच्या पुरासारखे पाणी सावंत यांच्या शेतीतून वाहत आहे. संपूर्ण शेतीतील उसासह माती वाहून गेल्याने शेती होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंधाºयात पाणी थांबल्याने ५० शेतकºयांचा संपर्क तुटला आहे. मोठी हानी झाली आहे. त्यामुळेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींना ना खेद ना खंत!संबंधित शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाल्यानंतरदेखील कोणताही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी शेतकºयांच्या दु:खाचा विचार करत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. शेतातील मातीसह ऊस वाहून गेल्याने जमिनीची किंमत संबंधित अधिकाºयांनी द्यावी. शेतक-यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्वरित उपाय करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अनंतराव सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे