शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महावितरणविरोधात बोंबाबोंब, राष्ट्रवादीचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:05 IST

शेतक-यांची संपूर्ण बिलमुक्ती करण्यात यावी, सक्तीची वसुली थांबवावी, शेती व घरगुती वीजजोड तोडणी थांबवावी, शेतकरी व ग्राहकांशी उद्धट आणि उर्मट वागणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, रोहित्र बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी शेतक-यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केडगाव (ता. दौैंड) महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

केडगाव : शेतक-यांची संपूर्ण बिलमुक्ती करण्यात यावी, सक्तीची वसुली थांबवावी, शेती व घरगुती वीजजोड तोडणी थांबवावी, शेतकरी व ग्राहकांशी उद्धट आणि उर्मट वागणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, रोहित्र बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी शेतक-यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केडगाव (ता. दौैंड) महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आले.या वेळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागामध्ये महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा कुठलीही पूर्व सूचना न देता अचानकपणे खंडित केल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी मांडल्या. कार्यकारी अभियंतांच्या दालनातच आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण वीजबिलमुक्ती झालीच पाहिजे. ‘गांधी की लढाई गोरो से, हमारी लढाई चोरो से’, ‘कोण म्हणतो देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय’ अशा शब्दांत महावितरण कार्यालयाच्या विरोधात आणि सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष माऊली शेळके, महिला राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्षावैशाली नागवडे, विकास खळदकर, नितीन दोरगे, रामभाऊ चौधरी, मीनाताई धायगुडे, सुशांत दरेकर,सनी हंडाळ अजित शितोळे, दिलीप हंडाळ, संभाजी ताकवणे आदी उपस्थित होते.कारवाईचे आश्वासनसुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरण कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाºयांनी येथून पुढे शेतकºयांच्या कृषिपंपाचे विद्युतजोड सक्तीच्या वसुलीसाठी खंडित केले जाणार नाही, तसेच उद्धट आणि उर्मट वागणाºया अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.सरकारकडून विश्वासघातकानगाव शेतकरी आक्रोश आंदोलना वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीजबिलासाठी शेतकºयांचा विद्युत पुरवठा खंडित करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ज्या तालुक्यातून हे आंदोलन सुरू झाले, त्याच तालुक्यात महावितरण कंपनकडून शेतकºयांच्या सक्तीच्या वसुलीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे सरकार आणि महावितरणकडून शेतकºयांचा विश्वासघात झाला आहे.- माऊली शेळके, अध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सेल, पुणे जिल्हा

टॅग्स :FarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे