शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवसा उकाडा तर रात्री गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:17 AM

दिवसा उकाडा तर रात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली

पुणे : कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे दिवसा उकाडा तररात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़राज्यातील सर्व प्रमुख शहरांतील दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ त्या तुलनेत रात्रीच्या किमान तापमानात ही वाढ १ ते २ अंश सेल्सिअस इतकीच आहे़ त्यामुळे दिवसा उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३६़२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़पुण्यात सोमवारी कमाल तापमान ३३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, ते सरासरीच्या तुलनेत २़२ अंश सेल्सिअसने जास्त होते़ तर, किमान तापमान १३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ दिवसा घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर एका ठिकाणी थांबले, तरीअंगाला चटका जाणवतो़ सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होत असल्याने रात्री गारवा जाणवत आहे़पुढील तीन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ २३ फेबु्रवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़प्रमुख शहरांमधील किमान तापमानपुणे १३़८जळगाव १२़६कोल्हापूर १९़१महाबळेश्वर १६़४मालेगाव १३़६नाशिक १२़४सांगली १७़३सातारा १५़१सोलापूर १९़१मुंबई २१़५सांताक्रुझ १७़४अलिबाग १९़५रत्नागिरी १९़६पणजी २१़४डहाणू १७़८भिरा १७औरंगाबाद ११़५परभणी १६नांदेड १६अकोला १६़३अमरावती १९़२बुलढाणा १७़२ब्रम्हपुरी १३़४चंद्रपूर १९गोंदिया १३़८नागपूर १४़६वर्धा १६़५यवतमाळ १७़४