शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

भाजप हिंदू धर्माचे नाव घेते पण सरकार मात्र अधर्माने चालवते; गोपाळ तिवारींचा आरोप

By राजू इनामदार | Updated: April 28, 2023 21:22 IST

सत्य, न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत

पुणे: काँग्रेसच्या वॉरंटी गँरंटीबद्दल बोलणारे पंतप्रधान फक्त २ वेळा झालेत, काँग्रेस १०वेळा निवडून आली आहे, काँग्रेसची लाईफ टाईम गँरंटी आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांंनी केली. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीचे भाजपकडून होत असणारे अवमुल्यन यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्यात बोलताना तिवारी यांनी भारतीय जनता पक्ष हिंदू धर्माचे नाव घेत आहे, पण सरकार मात्र अधर्माने चालवत आहे असा आरोप केला. संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोके ठेवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष संसदेत मात्र लोकशाहीतील कोणतेही संकेत पाळत नाहीत. सत्य,न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत असे ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत भाजपवर आरोप केले आहेत. त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत हिंदू धर्माचे नाव घेत सत्तेवर आले पण त्यांचा हिंदू धर्म सत्तेपूरताच आहे. देशातील जवानांचे बळी जात असताना हे करत तरी काय होते. त्यांचेच राज्पाल असलेल्या सत्यपाल मलिक यांच्या एकाही आऱोपाला उत्तर द्यायचे धाडस त्यांच्यात नाही  काँग्रेसने नूकसान सोसूनही लोकशाही मुल्य जपली, वाढवली. पण भाजपला ते जमत नाही. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे असे तिवारी म्हणाले.

राजीव गांधी स्मारक समिती या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर जाणार आहे. युक्रांद ,काँग्रेस वकिल सेल हे बरोबर आहेत. आम्ही लवकरच स्वाक्षरी मोहिम सुरू करत आहोत. जनतेमध्ये या विषयावर जाग्रुती करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार