शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:20 IST

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. कृषी, शेतकरी, बाजार समिती , जलसंधारण प्रकल्प, पशुसंवर्धन, आरोग्य, वाहतूक, मेट्रो, रेल्वे, पर्यटन, ऐतिहासिक वास्तू, गड - किल्ले अशा अनेक क्षेत्रांना आर्थिक तरतुदी जाहीर केल्या आहे. याबाबत विरोधी पक्षांनी टीका करण्यात सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार लवकर गेले तरच महाराष्ट्राचा विकास होणार असे त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

कराड म्हणाले, महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर महाविकास आघाडी सरकार लवकर गेले पाहिजे, महाविकास आघाडी सरकारकडून जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. राज्यातील जनतेच्या मनात भाजपच आहे. त्यामुळे राज्यात पुढचे सरकार भाजपाचेच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत

''महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मात्र अत्यंत निराशाजनक आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहे. केंद्राने पेट्रोल डिझेल स्वस्त करुनही राज्याने कर कमी केला नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, मागसवर्गासाठी कोणतीही तरतूद नाही. वीजबिल भरले नाही तर शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असताना शेतक-यांना वीजजोडणी सुविधा दिलेली नाही अशी टिळकही त्यांनी यावेळी केली आहे.''

महागाई न वाढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार 

रशिया-युक्रेन युध्दाच परिणाम पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढतील, अशी चर्चा आहे. केंद्र सरकारने मंत्र्यांची एक समिती तयार केली आहे. जनतेच्या हिताचा विचार करुन महागाई न वाढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCentral Governmentकेंद्र सरकारAjit Pawarअजित पवार