शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भुजबळांनी तुरुंगातूनही राजकारण केले : रामदास आठवले यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:30 IST

छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरपीआयचे रामदास आठवले यात मागे नसून त्यांनीही भुजबळांनी तुरुंगातून राजकारण केल्याचे विधान केले आहे. 

ठळक मुद्दे पुढल्या दहा ते पंधरा वर्षात राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत : रामदास आठवले मी भाजपामध्ये म्हणून गैरसमज पसरवतात : आठवलेंची नाव न घेता प्रकाश आंबेडकरांवर टीका 

पुणे :   छगन  भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत, मात्र त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकण्यात आलं, पण त्यांचे तुरुंगात असताना देखील राजकारण सुरूच होते असा थेट आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. भुजबळ यांना खोटे आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोवल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

  छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात बांधलेले महाराष्ट्र सदन हाउस हे अतिशय चांगले झाल्याच म्हणत आठवले भुजबळांची स्तुती करण्यासही विसरले नाहीत. यावेळी नाव न घेता त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. मी भाजपमध्ये आहे म्हणून माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान होऊ शकतो यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. सध्याची राजकीय स्थिती बघता अजून दहा ते पंधरा वर्ष तरी ते पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत त्यांनी केले. शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील पूजा सकट हिच्या घरी जाऊन आठवले यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सकट कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. तसेच आरोपींच्या अटकेचीही मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेChhagan Bhujbalछगन भुजबळRahul Gandhiराहुल गांधी