शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

भीमा नदीपात्र पावसाअभावी कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:21 AM

चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी येथील भीमा नदी पावसाअभावी कोरडी आहे. चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून वाहणाºया भीमा नदीत कमी प्रमाणात पाणी असल्याने शेतकºयांचे हाल सुरू आहे.सध्या या परिसरात कांदालागवडी सुरू झाल्या आहेत. नदीपात्रात पाणी कमी असल्याने शेतकºयांना कृषिपंपांचे पाइप पाण्यापर्यंत जोडणे अवघड होत आहे. त्यामुळे कांदालागवडी व इतर घेतलेल्या पिकांना पाणी वेळेवर देता येत नाही. सध्या कधी ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन त्यामुळे पिके सुकून गेली आहेत. चासकमान धरणातून पाणी सोडले तर पिकांचा प्रश्न मार्गी लागेल. पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहे. भीमा नदीवर नदीकाठावर व परिसरात अनेक कृषिपंप असून, सुमारे २ किलोमीटरपर्यंत पाइपलाइन करून शेतकºयांनी पाणी आणले आहे. तसेच अनेक गांवाचा पाणीपुरवठा नदीलगत असलेल्या विहिरीतून होत आहे. पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

टॅग्स :riverनदीwater scarcityपाणी टंचाई