शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:36 IST

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .इंदापुर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करे वस्ती परिसरातील हजारो हेक्टर शेती येथील निरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे.या नदीच्या पात्रात पुर्वी कमी प्रमाणात विद्यूत मोटरा होत्या. परंतु दर वर्षी मोठ्या प्रमाणात या नदीच्या पात्रातुन विद्युुत मोटर संख्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच बंधारामधुन ही थोड्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. या पात्रातुन मोठ्या प्रमाणात झालेला वाळू उपसा या सर्व कारणामुळे या नदीच्या पात्रातील पाणी हे जुन ते फेब्रुवारी या महीन्या पर्यत च असते.या मुळेदर वर्षी आमच्या शेती साठी मार्च ते जुन या महिने नदी च्या पात्रात राहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भाटघर धरणातून पाणी सोडण्यात यावे. असेच नियोजन संबंधीत खात्याने करणे गरजे असल्याचे मत निरवांगी बरोबरच निमसाखर, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, कंळब परिसरातील नदीच्या किनारी असलेल्या शेतकरी वर्गाची मागणी आहे .निरवांगी येथील आनेक शेतकरी म्हणाले की, नदीपात्रातील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आहे. नदीपात्रातील काही ठिकाणी पाणी संपलेले आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे तेही दररोज मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने जून महिन्यापर्यंत पिके कशी राहतील, याकरिता पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे . धरणातून पाणी सोडण्याचे लवकरच नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी बोलून दाखवली.निरवांगी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिकावर हजारो रुपये खर्च केले आहेत . परंतु सध्या नदीपात्रातील काही क्षेत्र पाण्याअभावी कोरडे पडलेले आहे. ज्या पात्रात थोडे पाणी आहे ते काही दिवसच राहील असे चित्र दिसून येत आहे .यामुळे संबंधित खात्याने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीWaterपाणी