शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:36 IST

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .इंदापुर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करे वस्ती परिसरातील हजारो हेक्टर शेती येथील निरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे.या नदीच्या पात्रात पुर्वी कमी प्रमाणात विद्यूत मोटरा होत्या. परंतु दर वर्षी मोठ्या प्रमाणात या नदीच्या पात्रातुन विद्युुत मोटर संख्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच बंधारामधुन ही थोड्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. या पात्रातुन मोठ्या प्रमाणात झालेला वाळू उपसा या सर्व कारणामुळे या नदीच्या पात्रातील पाणी हे जुन ते फेब्रुवारी या महीन्या पर्यत च असते.या मुळेदर वर्षी आमच्या शेती साठी मार्च ते जुन या महिने नदी च्या पात्रात राहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भाटघर धरणातून पाणी सोडण्यात यावे. असेच नियोजन संबंधीत खात्याने करणे गरजे असल्याचे मत निरवांगी बरोबरच निमसाखर, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, कंळब परिसरातील नदीच्या किनारी असलेल्या शेतकरी वर्गाची मागणी आहे .निरवांगी येथील आनेक शेतकरी म्हणाले की, नदीपात्रातील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आहे. नदीपात्रातील काही ठिकाणी पाणी संपलेले आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे तेही दररोज मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने जून महिन्यापर्यंत पिके कशी राहतील, याकरिता पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे . धरणातून पाणी सोडण्याचे लवकरच नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी बोलून दाखवली.निरवांगी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिकावर हजारो रुपये खर्च केले आहेत . परंतु सध्या नदीपात्रातील काही क्षेत्र पाण्याअभावी कोरडे पडलेले आहे. ज्या पात्रात थोडे पाणी आहे ते काही दिवसच राहील असे चित्र दिसून येत आहे .यामुळे संबंधित खात्याने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीWaterपाणी