शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:16 IST

आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे.

आळंदी : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. जलपर्णीच्या आच्छादनामुळे जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ही जलपर्णी काढून कायमस्वरूपी उपायजोना करण्याची मागणी होत आहे.नदीतील पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधीयुक्त वासाने नदीचे पाणी आता वापरास अयोग्य झाले आहे. इंद्रायणी नदीत प्रचंड जलपर्णी फोफावली असून, ती आता फुलावर आली आहे. दिवसेंदिवस तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे हे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न येथे येणारे भाविक विचारत आहेत.या संदर्भात आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सागर भोसले म्हणाले, की नदीतील जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. तसेच, आता नदीत पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळीदेखील वाढेल. पाण्याचा प्रवाह वाहता राहणार असल्याने रंग आणि वास असलेले पाणी पुढे प्रवाहात वाहून जाईल. यामुळे आळंदीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटणार आहे. येत्या ४ दिवसांत आळंदीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे भोसले यांनी सांगितले.पाणीपुरवठा केंद्राच्या पाणी साठवण बंधाऱ्यात जलपर्णी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नदीपात्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जलपर्णी वाहत येऊन आळंदी पाणीपुरवठा केंद्राच्या बंधाºयात येऊ नये, यासाठी प्लॅस्टिक ड्रम वायर रोपच्या साह्याने जलपर्णी थोपविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावर ताण येणार नाही, असे भोसले यांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचे मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी