शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

नीरव मोदीला आळा न घातल्याने तो पळाला - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:13 AM

एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता.

दौैंड/वरवंड (जि. पुणे) : एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता. याला भाजपाचे भ्रष्ट सरकार जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत गुरूवारी केला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी माझा नाद करायचा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.भाजपा आणि शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून, केवळ जनतेच्या हितासाठी हल्लाबोल आंदोलन करीत आहोत. बापट नेहमी ‘आम्ही काय केले’ म्हणून टीका करीत असतात. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यांची नव्याने उभारणी तसेच अन्य काही सामाजिक निर्णय आमच्या राजवटीत झाले. तेव्हा गिरीश बापट यांनी विकासाचा फुकटचा आव आणू नये आणि ‘त्यांनी माझा नादच करायचा नाही,’ असे शेवटी पवार म्हणाले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली.धनगर, मराठा, मुस्लिम या समाजांचे आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिले नाही.संसद चालू देत नाही म्हणून पंतप्रधानांना उपोषण करावेलागते, ही सत्ताधाºयांचीच शोकांतिका आहे.हल्लाबोल यात्रा ही सर्वसामन्यांचे हित धान्यात ठेवून सुरू करण्यात आली आहे़ भाजपा सरकारच्या कारभारामुळे सर्व स्तरातील जनता भरडली जात आहे़या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न पुढे येत आहेत़ आगामी लोकसभार व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार