शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'तुम्हीच पाहा, कसा कारभार करतायत ते...'; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:30 IST

अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका...

बारामती (पुणे): सरकार स्थापन करुन महिना पूर्ण होत आला आहे. तरीही मंत्रीमंडळ स्थापनेला मुहुर्त मिळत नाही. लोकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. आता जनतेनेच पाहावे राज्यात कशा प्रकारे कारभार सुरु आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते शुक्रवारी (दि. ५) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार पार पडला. नागरीकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पवार यांनी सूचना दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली.

यावेळी विधान सभा विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गावातील रस्ते, पुलांची दुरावस्था झाली आहे. तातडीने त्यांना मदतीची गरज आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून राज्यमंत्री मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन जुलैमध्येच होते. ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाळी अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यांना ग्रीन सिग्नल मिळेना, त्यांच्यात एकवाक्यता होईना. मंत्रीमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, हे काही समजायला तयार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस