शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 19:24 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे.

 

पुणे :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील असे मत त्यांनी पुण्यात व्यक्त केले. राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीने पुण्यात युवक संवाद शिबीर आयोजित केले होते. या शिबीरासाठी कोल्हे यांच्यासह पार्थ पवार, अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर, चेतन तुपे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. 

कोल्हे यांनी यावेळी थेट भाषण करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनातले नैराश्य कमी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ते म्हणाले की,२० ते ३० वर्षांनंतर स्थित्यंतराची वेळ येते. ती आता आली आहे.हा परिवर्तनाचा टप्पा आहे. मात्र त्यातून  तरुण नेते पुढे येतील. जे पक्षातून बाहेर गेले त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील. शिवाय कार्यकर्त्यांना त्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही सूचना दिल्या. राष्ट्रवादीचा जाहीरनामा पोचवण्यासाठीच्याही खास टिप्स दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मांडलेल्या प्रश्नांवरही काम करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस