शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

भाटघर धरणात ९९.७१ टक्के, ‘नीरा देवघर’मध्ये १०० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:56 IST

भात उताऱ्याला बसणार फटका...

भोर (पुणे) : तालुक्यातील भाटघर धरणात ९९.७१ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ पाणीपुरवठा कमी आहे. ब्रिटिशकालीन भाटघर धरण ९९.७१ टक्के, नीरा देवघर धरणात १०० टक्के, तर वीर धरणात ६१.७३ टक्के, गुंजवणी ९७.६९ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. वीरवगळता सर्व धरणे १०० टक्के भरलेली आहेत. मागील वर्षीसुद्धा धरणे १०० टक्के भरलेली होती. भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

यातील बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्याला भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी धरणाचे पाणी वीर धरणातून डाव्या, उजव्या कालव्यातून जाते. शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडले जाते. तालुक्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान, भोर आणि वेल्हे तालुक्यात भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी या धरणात जवळपास ३९ टक्के पाणीपुरवठा आहे. मात्र दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ्यात रिकामी होतात. भोर, वेल्हे तालुक्यात सदर धरणातील पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र पुरंदर तालुक्यात ५८१.३८ हेक्टर क्षेत्र, बारामती २६,९१७ हेक्टर, इंदापूर ४१,२६७.६२ हेक्टर असे एकूण ६८,७८७ लागवडीखालील क्षेत्र तर सिंचन क्षेत्र ३७,०७० हेक्टर असे एकूण ७८,३३७.६२ हेक्टर क्षेत्र आहे. तरीही तीनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे.

भात उताऱ्याला बसणार फटका -

भोर व वेल्हे तालुक्यात शेवटचा पाऊस पडला नाही. त्यामुळे इंद्रायणी भात पळंजावर गेले असून, शेतकऱ्यांचा भाताचा उतारा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही भोरला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्ती करीत असून, फक्त धरणे भरली म्हणून पाऊस झाला असा निकस काढला जात आहे की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :DamधरणPuneपुणे