शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यातील धरणांमध्ये ८६% पाणीसाठा जमा; सप्टेंबरची सरासरी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 09:58 IST

दुष्काळी मराठवाड्यातही यंदा ७३ टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकांचे नुकसान होत असून धरणांमधील पाणीसाठ्यात मात्र, झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत सर्व विभागांत मिळून ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता. 

यंदा सर्वाधिक ९४ टक्के पाणीसाठा कोकण विभागात असून दुष्काळी मराठवाड्यातही ७३ टक्के पाणीसाठा आहे. राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १०३ टक्के पावसाची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला. आता सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे  यात आणखी वाढ झाली आहे. 

लघू प्रकल्पांमध्ये तुलनेने कमी साठा 

राज्यातील सर्व विभागांमधील मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९१ टक्क्यांच्या पुढे आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.५४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठा तुलनेने कमी असून आतापर्यंत ५१.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

धरणांमधील पाणीसाठा

२०२४ २०२३ पाणीसाठा (टक्क्यांत)

नागपूर    ८७.७५        ८४.४१अमरावती    ८९.९२    ७६.२८संभाजीनगर    ७३.५५    ३४.५६नाशिक    ८१.४८    ७१.५४पुणे    ९०.६८    ७५.२०कोकण    ९४.२१    ९४.०५ 

टॅग्स :RainपाऊसDamधरण