शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राज्यातील ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 05:47 IST

कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे इतरांना संसर्ग धोका आहे का, याचे उत्तर हो किंवा नाही असे देता येणार नाही. खोकणे, शिंकणे किंवा थुंकताना त्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून विषाणू पसरतात.

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे (असिम्प्टोमॅटिक) राज्यातील प्रमाण जवळपास ७५ ते ८० टक्के एवढे आहे; तसेच हे सर्व सर्वच वयोगटांत आढळून येत आहेत. त्यामुळे ते साध्या औषधोपचारानेही बरे होतात. जागतिक आरोग्य संघटनेने अशा रुग्णांमुळे इतर निरोगी व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. पण संसर्गाची काही प्रमाणात का होईना शक्यता गृहीत धरून धोका न पत्करता दक्षता म्हणून या रुग्णांना विलग ठेवणे आवश्यक आहे.

कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे इतरांना संसर्ग धोका आहे का, याचे उत्तर हो किंवा नाही असे देता येणार नाही. खोकणे, शिंकणे किंवा थुंकताना त्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून विषाणू पसरतात. शरीर, रक्तात विषाणू किती प्रमाणात आहेत याला आपण व्हायरल लोड म्हणजे विषाणूंचा भार म्हणतो. या विषाणूंना पांढºया रक्तपेशी नष्ट करतात. पण विषाणू वाढल्यास गुंतागुंत वाढत जाते. पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात. न्युमोनिया होतो. तसेच विषाणूंचे प्रमाण जास्त असल्याने इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. असिम्प्टोमॅटिक रुग्णांमध्ये विषाणूंचे प्रमाण कमी असल्याने लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्यातील प्रतिकारशक्तीमुळे विषाणू नष्ट होतात.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या