शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; कोरोनामुळे निकाल घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 18:01 IST

कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली....

पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोरोनामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घट झाली आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल 24.82 टक्के तर आठवीचा निकाल 15.07 टक्के होता. यावर्षी पाचवी आणि आठवीचा निकाल अनुक्रमे 16.99 आणि 11.39 टक्के लागला आहे. यावर्षीचा पाचवीचा शिष्यवृत्ती निकाल मागील वर्षीच्या तुलनेत 7. 83 ने तर आठवीचा निकाल 3.68 ने घटला आहे.

कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 47 हजार 708 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनामुळे परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती.

निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.mscepuppss.in/

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते, मात्र कोरूना मुळे विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष संवाद होऊ शकला नाही. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. त्यामुळे निकालात घट झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती