शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:24 AM

तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले

भोर : तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. ५४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून वाढाणे व सोनवडी या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ५ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.नोव्हेबर व डिसेंबर २०१७मध्ये मुदत संपणाºया तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला होत आहेत. सरपंचपदाची २०२०पर्यंतची आरक्षणाची सोडत २०१५मध्येच काढण्यात आली आहे. तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी सर्व कागदपत्रे गोळा करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, शिरवलीतर्फे भोर, आपटी, हरिश्चंद्री, कोळवाडी, सांगवी खुर्द, करंदी बुद्रुक, आंबेघर दुर्गाडी, गुढे मळे, भुतोंडे, कोर्ले, बसरापूर, करंदी खुर्द, वाढाणे सोनवडी या १८ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने तालुक्यातील अनेक नेत्यांच्या गावांचा समावेश असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करायचे असल्याने ही निवडणूक सर्वासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय नेते आपली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत