शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

तुमचा अली, तर आमचा बजरंगबली- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:24 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले आहेत.तसेच दलित आणि मुस्लिम कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण फाळणीदरम्यान दलितांबरोबर पाकिस्ताननं कशा पद्धतीचा व्यवहार केला आहे, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे दलित नेते झाले. परंतु योगेश मंडल फाळणीदरम्यान पाकिस्तानात गेले होते. योगेश मंडल यांनी  पाकिस्तानात दलितांवर होत असलेला अत्याचार पाहिल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. महागठबंधननं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.आता उर्वरित समाजानं विचार करायला हवा की, कोणाला मतदान करायचं. उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागात मुस्लिम-दलितांची मतं भाजपाला मिळतील, अशीही आशाही योगींनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अमेठी सोडून वायनाडला जाण्याचं कारण हे मुस्लिम मतं आहेत. योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही मुस्लिम लीग आणि काँग्रेसवर टीका केलेली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019