शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुमचा अली, तर आमचा बजरंगबली- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:24 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले आहेत.तसेच दलित आणि मुस्लिम कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण फाळणीदरम्यान दलितांबरोबर पाकिस्ताननं कशा पद्धतीचा व्यवहार केला आहे, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे दलित नेते झाले. परंतु योगेश मंडल फाळणीदरम्यान पाकिस्तानात गेले होते. योगेश मंडल यांनी  पाकिस्तानात दलितांवर होत असलेला अत्याचार पाहिल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. महागठबंधननं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.आता उर्वरित समाजानं विचार करायला हवा की, कोणाला मतदान करायचं. उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागात मुस्लिम-दलितांची मतं भाजपाला मिळतील, अशीही आशाही योगींनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अमेठी सोडून वायनाडला जाण्याचं कारण हे मुस्लिम मतं आहेत. योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही मुस्लिम लीग आणि काँग्रेसवर टीका केलेली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019