शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

"प. बंगालमध्ये काश्मीरपेक्षा वाईट स्थिती", भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 14:53 IST

राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय.

ठळक मुद्देभाजपची पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरुन निवडणूक आयोगाकडे धावराजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई करण्याची केली मागणीप.बंगालमध्ये तातडीने आचार संहिता लागू करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्लीपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडुकीसाठीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्यात यावी असं भाजपचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ही काश्मीरपेक्षाही वाईट आहे, असं विधान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे भाजपचे आमदार सब्यासाची दत्ता यांनी केलं आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. यात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे. 

>> जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून पश्चिम बंगाल पोलीस पक्षपात करत आहे.>> पश्चिम बंगाल पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं काम करत आहेत.>> राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाची नियुक्ती केली जावी. >> राज्य सरकारी कर्मचारीच बैठका घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत आहेत. मग निवडणूक नि:पक्षपातीपणे कशी होईल?>> पश्चिम बंगालमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करावी.अशा तक्रारी आणि मागण्या भाजपने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. 

भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग देखील सक्रीय झालं असून १७ डिसेंबर रोजी आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी ते करणार आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग