शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

BJP ला चर्चेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीचा कलगीतुरा; काय आहे रणनीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 18:04 IST

राज्यात जेव्हा शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यात मतभेद असल्याचे दाखवत नव्हते.

ठाणे : मागील निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित करीत ६७ नगरसेवक पालिकेवर धाडले. आता पुन्हा शिवसेनेची रणनीती ही एकहाती सत्ता संपादित करण्याची आहे. आघाडी केल्यास शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपामध्ये जाण्याची भीती स्थानिक नेत्यांना वाटते. स्वबळावर निवडणूक लढविल्यास शिवसेनेने १०० नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यामुळेच शिवसेनेला ही आघाडी नको असल्याचे स्थानिक नेते सांगतात.

राज्यात जेव्हा शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यात मतभेद असल्याचे दाखवत नव्हते. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू असायच्या. यामुळे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीच्या संबंधाबाबत साशंक असायचे व त्या वेळी सत्तेत असूनही शिवसेनाच विरोधकांची स्पेस काबीज करीत होती. आता भाजपविरोधात ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादी तीच रणनीती अवलंबित आहेत.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा आधार

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाला जसे यश मिळेल त्यावर भविष्यातील विधानसभा निवडणुकीतील जागावाटप ठरणार आहे. कारण मागील विधानसभा निवडणूक युती व आघाडी करून लढली होती. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाविकास आघाडीचा प्रयोग केला गेला. त्यामुळे महापालिकांमधील ताकद हा आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा आधार राहणार आहे. त्यामुळेही शिवसेना व राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरू आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा