शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील वादळ संपलेले नाही, थांबलेय; पत्र लिहिणाऱ्या नेत्यांकडून के.सी.वेणुगोपाल टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:49 IST

या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेले वादळ शांत होताना दिसत नाही. सूत्रांनुसार नेतृत्वावरून प्रश्न उपस्थित करणाºया नेत्यांच्या निशाण्यावर आता पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आले आहेत. याचे संकेत सोमवारी रात्री मिळाले.कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी आनंद शर्मा, शशी थरूर, मुकुल वासनिक,कपिल सिब्बल,मनीष तिवारी यांच्यासारख्या आवाज उठवणाºया नेत्यांनी बैठक घेऊन कार्यकारिणी समितीच्या बैठकीतील निर्णयांवर चर्चा केली.

या चर्चेत के. सी. वेणुगोपाल हे लक्ष्य होते. बैठकीतील एका सदस्याने सांगितले की, पूर्ण चर्चा यावर केंद्रीत होती की, जे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले गेले होते ते प्रसारमाध्यमांपर्यंत गेलेच कसे? कारण त्याची प्रत स्वाक्षरी करणाऱ्यांकडे नव्हती. याचा खुलासा आझाद यांनी कार्यकारिणीसमितीच्या बैठकीतही केला होता.

या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते. राहुल यांनी ते वेणुगोपाल यांना पाठवले म्हणजे कार्यकारिणी समितीची बैठक त्या पत्रासाठीच बोलावली जावी. के. सी. वेणुगोपाल यांनी हेतूत: कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या आधी दिल्लीतील एका इंग्रजी भाषिक दैनिकाच्या बातमीदाराला (हा बातमीदार वेणुगोपाल यांच्या जुन्या परिचयाचा आहे) पत्राची प्रत दिली म्हणजे जे मुद्दे पत्रात उपस्थित केले गेले त्यावर चर्चा न होता पत्र सार्वजनिक झाले या मुद्यावर केंद्रित व्हावी म्हणून. कार्यकारिणी समितीच्या निर्णयाला हा नेता स्वत:चा मोठा विजय समजत आहे.निवडणूक होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार

  • नेत्यांचा उद्देश जोपर्यंत पक्षात संसदीय मंडळाची स्थापना व कार्यकारिणी समितीची निवडणूक होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा आहे.
  • या दरम्यान हा नेता हे पत्र कसे बाहेर गेले याचा तपास लावेल व तो बाहेर जाऊ देण्यात कोणाकोणाची भूमिका होती हे शोधेल.
  • कपिल सिब्बल, विवेक तन्खा आणि मुकुल वासनिक टष्ट्वीटद्वारे इशारा देत आहेत की, वादळ संपलेले नाही तर फक्त थांबले आहे.
  • कारण हा मुद्यांचा प्रश्न आहे पद मिळवण्याचा नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अगदी वरिष्ठ नेतृत्व वाद संपला आहे, असे समजून चालले आहे.
टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी