शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुणेरी मिसळ : ...निवडणुकीनंतर सारं विसरून जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 15:28 IST

२९ एप्रिलला निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपणार आहे.

- अभय नरहर जोशी -  इतके दिवस सभा, रॅली, दावे-प्रतिदावे, गाठी-भेटी, भाषणे, आश्वासने अशी धामधूम संपून या पातळीवर सारं कसं शांत होणार आहे. यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची गरज काही काळ तरी संपणार आहे...त्यांची ही कथा आणि व्यथा...'' बेरोजगारीचा प्रश्न कायम भविष्यातला अंधार कायमनेते आमचे ‘कार्यसम्राट’ते दाखवतील आपल्याला वाटफ्लेक्स त्यांचा उभारून जा

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - १

दुष्काळ आवडतो सर्वांनातशी निवडणूक आवडे सर्वांनाप्रत्येकाचे आपापले ‘दुकान’नेत्याच्या दरबारी एजंटांना माननिष्ठावंतांनो, सतरंज्या अंथरून जा 

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - २

औट घटकेचा तू असतोस राजानंतर मिळते गुलामीची सजाहुकमाचे एक्के वेगळेच असतातनिवडणुकीपुरतेच ते चमकताततू फक्त पत्ते तेवढे पिसून जा 

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ३

नेत्यांची मुलंच होतात नेतेकार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्तेरात्रंदिन राबून गाळतात घाम गळ्यात उपरण्याचा लगाम‘जिंदाबाद’च्या घोषणा देऊन जा 

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ४

झोपडी फाटली, चूल थंडतरी करू नकोस तू बंड‘त्यांना’ विजयश्रीच्या माळात्यासाठी आपली घरे जाळापण नेत्यांना सोन्यानं मढवून जा

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ५

भाषणांतील शब्दांचा खेळकसा बसवायचा त्याचा मेळआश्वासनांचे पोकळ वारेदाखवती चंद्र-सूर्य-तारेमोहक स्वप्नांना या भुलून जा

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ६

गेला सुखद घोषणांचा सुकाळआता भवताली फक्त दुष्काळवणवण थेंब थेंब पाण्यासाठी फक्त कणकण जगण्यासाठीवारंवार असाच कोमेजून जा

...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ७ 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान