शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव"

By मोरेश्वर येरम | Updated: December 28, 2020 18:13 IST

कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे.

ठळक मुद्देनरेंद्रसिंह तोमर यांचं खळबळजनक विधानपवार आणि मनमोहन यांच्यावर होता बाहेरील शक्तींचा दबाव?कृषी कायद्यांवरुन नरेंद्रसिंह तोमर यांनी केला यूपीएवर हल्लाबोल

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांवरुन देशात गदारोळ सुरू असताना आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी खळबळजनक विधान करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. "कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर बाहेरी शक्तींचा दबाव होता", असा आरोप नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे. 

"देशात अनेक आयोग, मंत्री, मुख्यमंत्री आणि सरकारांनी कृषी क्षेत्रात सुधारणेसाठी प्रयत्न केले. यूपीएच्या कार्यकाळात डॉ. मनमोहन सिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांना कृषी कायदे लागू करायचे होते. पण काही लोकांच्या दबावामुळे ते कायदे लागू करू शकले नाहीत", असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. 

कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे. सरकारने शेतकरी संघटनांसोबत पुन्हा एकदा चर्चेची तयारी दाखवली आहे. विविध शेतकरी संघटनांच्या एका संयुक्त समितीने आज कृषी कायद्यांना समर्थन देण्यासंदर्भात भेट घेतली. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकास हेच एकमेव मिशन आहे. ते नेहमी जनतेच्या फायद्याचा विचार करत असतात आणि कोणत्याही प्रकारची शक्ती पंतप्रधानांवर दबाव आणू शकत नाहीत", असं तोमर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSharad Pawarशरद पवारBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संप