शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदी राजकीय असहिष्णुतेचे सर्वात मोठे पीडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय असहिष्णुतेचे सर्वात मोठे पीडित आहेत, असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय असहिष्णुतेचे सर्वात मोठे पीडित आहेत, असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे. कलाकारांसह अन्य काही लोकांनी भाजपला सत्तेतून हटविण्याचे आवाहन केले आहे, अशा काळात नक्वी यांनी हे विधान केले आहे, हे विशेष.पत्रकारांशी बोलताना नक्वी म्हणाले की, तथाकथित बुद्धिजीवी वर्गाने अमेरिका आणि युरोपीय संघाला मोदींविरुद्ध लिहिले होते. नक्वी यांनी असा आरोप केला की, काँग्रेसचे काही नेते पाकिस्तानात गेले होते. मोदींना पराभूत करण्यासाठी त्यांनी शेजारी देशांची मदत मागितली होती.नक्वी म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितले होते की, राज्यघटना धोक्यात आहे. या लोकांनी दावा केला होता की, मोदी सरकारच्या नेतृत्वात देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे.या कटकारस्थानानंतरही मोदींवर लोकांचा विश्वास वाढतच आहे. या दुष्प्रचारानंतरही मोदी यांनी परिश्रम आणि चांगल्या कामातून देशात प्रगती केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019