शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 18:49 IST

दिल्लीत काँग्रेस-आपचं ठरेना

नवी दिल्ली: गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र या आघाडीला मूर्त स्वरुप आलेलं नाही. याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एक ट्विट केलं आहे. आपसाठी दिल्लीत 4 जागा सोडायला तयार असल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यू टर्न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 

'आप आणि काँग्रेसनं आघाडी केल्यास दिल्लीत भाजपाचा पराभव होऊ शकतो. काँग्रेस आपसाठी 4 जागा सोडण्यास तयार आहे. पण केजरीवालांनी पुन्हा एकदा घूमजाव केलं आहे. आमचे दरवाजे आताही उघडे आहेत. पण वेळ निघून चालली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आप आणि काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरू झाल्यानंतर राहुल यांनी प्रथमच यावर जाहीर भाष्य केलं. आप आणि काँग्रेसमध्ये निष्फळ ठरणाऱ्या चर्चांचं खापर राहुल यांनी केजरीवालांवर फोडलं. भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपला दिल्लीबाहेरदेखील काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. दिल्लीबाहेर 18 जागा मिळाव्यात, अशी आपची मागणी आहे. पंजाब, हरयाणा आणि छत्तीसगडमध्ये आघाडी करण्यास आप उत्सुक आहे. तर काँग्रेसला आपसोबत केवळ दिल्लीतच आघाडी करायची आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. या सातही जागा भाजपानं गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा