शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:20 IST

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली- बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपानं त्यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असून, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.या मुद्द्यावरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनीही काँग्रेसच्या आडून शत्रुघ्न सिन्हांना लक्ष्य केलं आहे. फेसबुकवर त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉगमध्ये जेटली लिहितात, भाजपाच्या काही नावाजलेल्या चेहऱ्यांना काँग्रेसनं बक्षीस म्हणून स्वीकारलं आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे आभार मानतो, कारण काँग्रेसनं आमच्या डोक्याला ताप झालेले शत्रुघ्न सिन्हांना त्यांच्या पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांसाठी काही गोष्टी चांगल्या नाहीत. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला कोणत्याही राज्यात इतर पक्षांशी अर्थपूर्ण आघाडी करण्यात यश आलेलं नाही.तसेच त्यांनी विरोधकांच्या गठबंधनला सर्कशीची उपमा दिली आहे. महागठबंधन पहिल्यांदाच अपयशी झालं आहे. कारण तिसऱ्या टप्प्यातील नामांकनंही अंतिम टप्प्यात आली आहे. गठबंधनजवळ कोणीही नेता नाही किंवा कोणतीही योजना नाही. त्यांचे विचारही जुळत नाही. त्यांना वाटतं की, अराजक परिस्थिती निर्माण करून सत्ता प्राप्त करता येऊ शकते. पण तसं कधीच होऊ शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत.     

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक