शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 20:36 IST

Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर

एमआयएम पक्ष भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप वारंवार केला जातो. बिहार निवडणुकीवेळीही 'एमआयएम'मुळे भाजपला फायदा झाल्याचा दावा केला गेला. याबाबत 'एमआयएम' पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला सडेतोड प्रत्त्युतर दिलं आहे. "बिहार निवडणुकीत ३०० जागांपैकी जर आम्ही २० जागी जरी निवडणूक लढवली नाही. मग कसं चालेल? आमचा राजकीय पक्ष आहे. मग आम्ही काय फक्त भाषणं करायची आणि निवडणूक लढवायची नाही का? आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?", असा टोला इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात बोलत होते.

"नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होतो तिथं कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायला हवं म्हणून एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचं म्हणायचं आणि जबाबदारी झटकायची. कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं म्हणून हे असले खोटे आरोप केले जातात. जिथं पराभूत झाले तिथं लगेच काँग्रेसवाल्यांना औवेसी दिसतात आणि त्यामुळं पराभूत झालो असं म्हणतात", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

भाजपला पराभूत करण्यासाठी कुणासोबतही युती करूअमरावतीत शिवसेनेसोबत केलेल्या युतीबाबतही इम्तियाज जलील यांनी यावेळी मोठं भाष्य केलं. "शिवसेनेसोबत आमची युती झालीय किंवा त्यांची विचारसरणाशी आम्ही जुळवून घेतलंय असं नाही. पण प्रत्येक निवडणुकीत काही स्थानिक राजकीय गणितं महत्वाची असतात. त्यात  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि देशाला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन