शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 18:52 IST

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, कट्टर विरोधक एकमेकांचे मित्र बनल्याने राज्यात होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं, यातच १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यांचा निकालही लागला. यात आम्हीच नंबर १ असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा दोघंही करत आहेत.

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यभरात भाजपा ६ हजार ग्रामपंचायती जिंकणार असा दावा केला होता. भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपानं जिंकल्या आहेत त्याची आकडेवारी दिली आहे. 

 

भाजपानं जिंकलेल्या ग्राम पंचायती
अनु, क्रमांक जिल्हाएकूण ग्रामपंचायती जिंकलेल्या ग्रामपंचायती 
सिंधुदुर्ग ७०४५
२ रत्नागिरी ४७९५९
रायगड ८८३३
ठाणे ग्रामीण१५११०५
पालघर (वसई)
नंदूरबार८७२७
धुळे२१८११७
नाशिक६२११६८
जळगाव७८३३७२
१० अहमदनगर७६७३८०
११ बुलढाणा५२७२४९
१२अकोला२२५१२३
१३वाशिम१६३८३
१४अमरावती५५३१९१
१५यवतमाळ९८०४१९
१६वर्धा५०२८
१७नागपूर१३०७३
१८भंडारा १४८९१
१९गोंदिया१८९१०६
२०गडचिरोली३६२निकाल प्रतिक्षेत
२१चंद्रपूर६२९३४४
२२नांदेड१०१५४४२
२३परभणी५६६२२९
२४हिंगोली४९५१९१
२५जालना४७५२५३
२६औरंगाबाद६१८२०८
२७बीड१२९६७
२८लातूर३८३२११
२९उस्मानाबाद४२८१८०
३०पुणे७४८२००
३१सोलापूर६५८२०४
३२सातारा८७९३३७
३३कोल्हापूर४३३१८९
३४सांगली १५२५७
 एकूण ग्रामपंचायत १४२०२५७८१

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस