शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 18:52 IST

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, कट्टर विरोधक एकमेकांचे मित्र बनल्याने राज्यात होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं, यातच १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यांचा निकालही लागला. यात आम्हीच नंबर १ असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा दोघंही करत आहेत.

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यभरात भाजपा ६ हजार ग्रामपंचायती जिंकणार असा दावा केला होता. भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपानं जिंकल्या आहेत त्याची आकडेवारी दिली आहे. 

 

भाजपानं जिंकलेल्या ग्राम पंचायती
अनु, क्रमांक जिल्हाएकूण ग्रामपंचायती जिंकलेल्या ग्रामपंचायती 
सिंधुदुर्ग ७०४५
२ रत्नागिरी ४७९५९
रायगड ८८३३
ठाणे ग्रामीण१५११०५
पालघर (वसई)
नंदूरबार८७२७
धुळे२१८११७
नाशिक६२११६८
जळगाव७८३३७२
१० अहमदनगर७६७३८०
११ बुलढाणा५२७२४९
१२अकोला२२५१२३
१३वाशिम१६३८३
१४अमरावती५५३१९१
१५यवतमाळ९८०४१९
१६वर्धा५०२८
१७नागपूर१३०७३
१८भंडारा १४८९१
१९गोंदिया१८९१०६
२०गडचिरोली३६२निकाल प्रतिक्षेत
२१चंद्रपूर६२९३४४
२२नांदेड१०१५४४२
२३परभणी५६६२२९
२४हिंगोली४९५१९१
२५जालना४७५२५३
२६औरंगाबाद६१८२०८
२७बीड१२९६७
२८लातूर३८३२११
२९उस्मानाबाद४२८१८०
३०पुणे७४८२००
३१सोलापूर६५८२०४
३२सातारा८७९३३७
३३कोल्हापूर४३३१८९
३४सांगली १५२५७
 एकूण ग्रामपंचायत १४२०२५७८१

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस