शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 18:52 IST

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, कट्टर विरोधक एकमेकांचे मित्र बनल्याने राज्यात होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं, यातच १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यांचा निकालही लागला. यात आम्हीच नंबर १ असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा दोघंही करत आहेत.

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यभरात भाजपा ६ हजार ग्रामपंचायती जिंकणार असा दावा केला होता. भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपानं जिंकल्या आहेत त्याची आकडेवारी दिली आहे. 

 

भाजपानं जिंकलेल्या ग्राम पंचायती
अनु, क्रमांक जिल्हाएकूण ग्रामपंचायती जिंकलेल्या ग्रामपंचायती 
सिंधुदुर्ग ७०४५
२ रत्नागिरी ४७९५९
रायगड ८८३३
ठाणे ग्रामीण१५११०५
पालघर (वसई)
नंदूरबार८७२७
धुळे२१८११७
नाशिक६२११६८
जळगाव७८३३७२
१० अहमदनगर७६७३८०
११ बुलढाणा५२७२४९
१२अकोला२२५१२३
१३वाशिम१६३८३
१४अमरावती५५३१९१
१५यवतमाळ९८०४१९
१६वर्धा५०२८
१७नागपूर१३०७३
१८भंडारा १४८९१
१९गोंदिया१८९१०६
२०गडचिरोली३६२निकाल प्रतिक्षेत
२१चंद्रपूर६२९३४४
२२नांदेड१०१५४४२
२३परभणी५६६२२९
२४हिंगोली४९५१९१
२५जालना४७५२५३
२६औरंगाबाद६१८२०८
२७बीड१२९६७
२८लातूर३८३२११
२९उस्मानाबाद४२८१८०
३०पुणे७४८२००
३१सोलापूर६५८२०४
३२सातारा८७९३३७
३३कोल्हापूर४३३१८९
३४सांगली १५२५७
 एकूण ग्रामपंचायत १४२०२५७८१

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस