शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

२०२२ची पालिका निवडणूक स्वबळावर काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 00:40 IST

२०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. सध्याच्या परिस्थितीत दहासुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे, असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले.

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२च्या निबडणुका  स्वबळावर लढवाव्यात आणि शक्य असेल तेथे जागा सामायिक करण्यासाठी समविचारी लहान पक्षांना घ्यावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

२०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे काल  काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी एमआरसीसी प्रमुख, युवा अध्यक्ष, महिला व विद्यार्थी संघटनांचे अध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मतेसुद्धा जाणून घेतली.

येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी यांची गुप्त बोलणी सुरू आहेत, तर भाजप व मनसे युती होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अजून अध्यक्ष जर ठरत नसेल तर कार्यकर्ते कामाला कधी व कसे लागणार याबाबत ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

 २०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. सध्याच्या परिस्थितीत दहासुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे, असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले. तर कमी पैशात पालिकेची निवडणूक लढायची असेल तर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावे लागतील, जेणेकरून ते स्वतःच्या ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागतील असे मतही व्यक्त केले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबई