शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

काँग्रेसने ठेवली होती जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत, मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:37 IST

politics News: पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, त्यावेळी जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत ठेवत होती. आता पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.नक्वी म्हणाले की, संसदेत कोणत्या विषयांवर चर्चा करायची याची कार्यक्रम पत्रिका ठरलेली आहे. धादांत खोट्या विषयांवर संसदेत चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही. कोरोना स्थिती, शेतकऱ्यांबाबतच्या चर्चेबद्दलही विरोधकांनी धरसोडीचे धोरण स्वीकारले. देशात विविध ठिकाणी पूर आला आहे. त्याबाबत तसेच महागाईबद्दल संसदेत चर्चा व्हावी, असे विरोधकांना वाटत नाही. पेगासस प्रकरणाबाबत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत निवेदन केले होते. 

पितळ उघडे पडलेकेंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, राफेल विमाने खरेदी प्रकरणावरूनही काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आताही हा पक्ष संसदेचा वेळ वाया घालवत आहे. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत त्यांच्याच वित्तमंत्र्यांवर पाळत ठेवली जात होती. तसा आरोप या मंत्र्यांनी केला होता याची आठवणही नक्वी यांनी करून दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस