शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:02 IST

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीसाठी ५६ पक्ष एकत्रितपणे हातात हात घालून फोटोसेशन करीत असले तरी त्यांचे पायात पाय आहेत, हे जनतेने ओळखावे. अशा खेकड्याच्या प्रवृत्ती लोकसभेत पाठविण्यापेक्षा सीमेवरील जवानांना हिंमत देणारे देशहितासाठी झटणारे सरकार निवडा. महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि गडहिंग्लज येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या.ठाकरे म्हणाले, ज्या-ज्या वेळी देशाला काय करायचे, असा प्रश्न पडतो, त्यावेळी महाराष्टÑ पुढे येऊन नेतृत्व करतो आणि देशाला दिशा दाखवितो, याचा आपल्याला अभिमान पाहिजे.इचलकरंजी मॅँचेस्टरनगरी आहे. येथील वस्त्रोद्योगासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वस्त्रोद्योग दिमाखदारपणे उभा करूया. त्यासाठी तुम्ही धैर्यशीलला ताकद द्या. आम्ही व संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या उद्योगाचे प्रश्न सोडवेल. शिवसेनेने उद्योग वाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशीही शिवसेना नेहमीच राहते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच राहिली आहे. लग्नासाठी कर्जबाजारी होणाºया अनेक शेतकºयांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह शिवसेनेने लावून दिले. त्याचबरोबर यावेळी कर्जमाफी दिली, भविष्यात कर्जमुक्तही करू, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे