शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाऊडस्पीकरवर भाजप कार्यकर्त्यांचा माफीनामा; प.बंगालमध्ये कार्यकर्ते गावात फिरू लागले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 05:54 IST

भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही याच मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर  आमदार बिश्वजीत दास यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावली.

काेलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेस साेडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनधरणी सुरू केली आहे. तर आता भाजपचे कार्यकर्ते लाऊडस्पीकरवरुन गावभर फिरून जनतेची माफी मागत आहेत.

पश्चिम बंगालच्या बीरभूम आणि हुगळी जिल्ह्यातील कार्यकर्ते लाऊडस्पीकरवरुन सार्वजनिक माफीनामा मागत आहेत. भाजप फ्राॅड पक्ष असून पक्षाला ओळखण्यात चूक केली. आम्हाला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे, असे हे कार्यकर्ते सांगत सुटले आहेत.

कार्यकर्ते तृणमूलमध्येबीरभूम जिल्ह्यातील सैंथिया येथे सुमारे ३०० भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. धनियाखली येथे भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागितल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

पदाधिकाऱ्यांचे राजीनामेभाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही याच मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर  आमदार बिश्वजीत दास यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावली.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपा