शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:42 IST

एकाचे मित्र तुटले, तर दुसऱ्याचे वाढले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा लढत आहे. भाजपने आतापर्यंत ४३७ तर काँग्रेसने ४२३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उत्तर प्रदेशातल्या काही जागांवरील आपल्या उमेदवारांची नावे या दोन्ही पक्षांनी जाहीर करणे अद्यापी बाकी आहे.सन २०१४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला मोठा विजय मिळाला तर काँग्रेसला फक्त ४४ जागा जिंकता आल्या. भाजपची मोठी उमेदवार यादी ही त्या पक्षाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विस्ताराचे निदर्शक आहे. भाजपने विविध पक्षांशी युती केली असली तरी जागावाटपात भाजपचाच वरचष्मा राहिला आहे.काँग्रेसनेही काही पक्षांशी आघाडी केली असली तरी भाजपच्या तुलनेत काँग्रेसने कमी संख्येने उमेदवार उभे केले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत झालेला हा बदल ऐतिहासिक असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची पाळेमुळे या देशात रुजली आहेत, तर भारतीय जनसंघ हे भाजपचे मूळ आहे. भारतीय जनसंघाला जनतेचा व्यापक पाठिंबा कधीच मिळाला नव्हता.दोघांचे म्हणणेकाँग्रेसच्या माहिती विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, भाजप काँग्रेसपेक्षा अधिक जागा लढवत आहे पण भाजपपासून अनेक मित्रपक्ष दुरावले आहेत तर काँग्रेसने अनेक मित्रपक्ष जोडले आहेत.भाजपचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी सांगितले की, सदस्यसंख्या, मतदारांचा पाठिंबा, विविध राज्यांत असलेली सरकारे या सर्वच गोष्टींत भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. काँग्रेसला पुरेसा जनाधार नसताना तो पक्ष आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जागा लढवत आहे. त्यामुळे काँग्रेस पराभूत होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस