शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:38 IST

Assam Assembly Election 2021: आसाममधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावलेभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाममधील सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले होते. (Assam Assembly Election 2021) मात्र निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. येथे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal ) यांच्याऐवजी पूर्वोत्तर भारतात भाजपाचा विस्तार करणाऱ्या बड्या नेत्याकडे (Himanta Biswa Sarma ) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याची तयारी पक्षनेतृत्वाकडून करण्यात येत आहे. (BJP ready to change CM in Assam even after victory; The name of Himanta Biswa Sarma is at the forefront for CM Post)

आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी दिग्गज नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हेमंत बिस्वा शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. 

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आज दिल्लीमध्ये आले होते. येथे त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.   

दरम्यान, नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ७५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले होते. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली होती.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालPoliticsराजकारण