शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

निवडणुकीतील आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:27 IST

Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गुवाहाटी : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी ३९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. ६ एप्रिल रोजी अंतिम टप्प्यात ४० ठिकाणी मतदान होणार आहे. (Assam Assembly Elections 2021 )गुवाहाटीत कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आमचा पक्ष भाजपासारखा नाही. काँग्रेस दिलेली आश्वासने पाळतो. आम्ही लोकांना पाच प्रमुख मुद्यांवर शब्द दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाममध्ये लागू करणार नाही, पाच लाख तरुणांना रोजगार, सर्व घरांमध्ये दर महिन्याला २०० युनिट वीज नि:शुल्क उपलब्ध करणे, प्रत्येक गृहिणीला २,००० रुपये महिन्याला साहाय्यता, चहा मळ्यातील कामगारांची किमान रोजंदारी १९३ रुपयांवरून वाढवून ३६५ रुपये करणे, ही आश्वासने दिली आहेत.  राहुल गांधी म्हणाले की, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटकात आमच्या पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण केले. छायगाव आणि बर्खेत्रीमध्ये निवडणूक रॅलीपूर्वी त्यांनी नीलांचलच्या शक्तिपीठ येथे पूजा केली. याठिकाणी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. खराब हवामानामुळे ते सिलचर, हफलाँग येथील रॅली करू शकले नाहीत.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस