शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 03:07 IST

नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.

दिघी : आदर्शनगरमधील छत्रपती संभाजीमहाराज चौक व आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांबावरून दिला गेलेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शिवाय अचानक तारा तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडत असल्याची ताजी घटना हिंदू कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.सकाळी सात वाजता अचानक स्पार्किं ग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटून खाली पडली. नशीब बलवत्तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी वा कुणाला इजा झाली नाही. तार तुटून खाली पडताच अर्थिंगमुळे तारेमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊनसुद्धा नागरिकांनी काळजी घेत नागरिकांना सजग केले. या वेळी स्थानिक नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाच्या नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र कर्मचाऱ्यांनी दुसºया नंबरवर फोन करून तक्रार देण्यास सांगितले. दुसºया नंबरवर तक्रार देऊनही तीन चार तास उलटूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांनी तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या गहाळ कारभारावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खबरदारी : थोडक्यात बचावली मुलेज्ञानेश्वर पार्कमध्ये सुद्धा स्पार्किंग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली वायर जमिनीलगत आली होती. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खेळणाºया लहान मुलांना विजेचा धक्का बसण्यापासून थोडक्यात बचावला. या वेळी परिसरातील दीपक कुलकर्णी यांनी वेळीच खबरदारी घेत तुटलेल्या वायरींना वर बांधून ठेवले. ही माहिती अधिकाºयांना देण्यात आली. या घटनेतसुद्धा कर्मचारी यांनी वीजपुरवठा खंडित झाला नाही व तशी कुणाची तक्रार नसल्याने काम न करता व या घटनेचे कारण न शोधता काढता पाय घेतला.घटनांमध्ये होतेय सातत्याने वाढवीज तारा तुटून पडल्याच्या घटना आदर्शनगर परिसरात वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी दिघीतील सह्याद्री कॉलनीमध्ये तारा तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्या वेळेससुद्धा महावितरण कंपनीची दिरंगाई प्रकर्षाने पुढे आली होती. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील बाजारपेठ, आदर्शनगर परिसर, ज्ञानेश्वर पार्क, गजाननमहाराज नगर अशा अनेक भागांतील भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत. या ठिकाणी एकाच विद्युत खांबावर असलेले वायरींचे जाळे झाल्याने वीजपुरवठा खंडित होणे, तारा तुटून पडल्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाययोजना करून भूमिगत केबलची कामे होणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण