शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

खिचडीतून अनाथाश्रमातील 30 मुलींना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 12:21 PM

तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे.

तळेगाव दाभाडे : प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना रात्रीच्या जेवनातील खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना समाेर अाली अाहे. रात्री जेवणात खिचडी खाल्यानंतर अाश्रमातील 30 मुलींना उलटी, मळमळ तसेच चक्कर येऊ लागली. त्यांना तातडीने तळेगांव येथील जनरल हाॅस्टिपटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे.     हाॅस्टिपटलमध्ये दाखल करण्यात अालेल्या 30 मुलींपैकी 20 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी साेडण्यात अाले अाहे. तर इतर 10 मुलींवर सध्या उपचार सुरु अाहेत. डाॅ. भवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार विषबाधा झालेल्या सर्व मुलींची प्रकृती बरी असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. सध्या उपचार घेत असलेल्या मुलींनाही लवकरच साेडण्यात येणार अाहे. विषबाधा झाल्याचे समजताच मुलींना तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानेे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. तसेच त्यांची प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. डाॅ. अरुण जव्हेरी, डाॅ. विवेक निर्माले, डाॅ. प्रफुल्ल काशीद यांच्या टीमने या मुलींवर तातडीने उपचार केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसfood poisoningअन्नातून विषबाधाnewsबातम्या