शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कवींचे शब्द हसवतात, तर कधी रडवतात : ए. के. शेख; काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:11 PM

परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले.

ठळक मुद्दे ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाचे, ‘जीवनगाणे’ या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले़ कविसंमेलन

निगडी : परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार  गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले.कवी बी. एस. बनसोडेलिखित, साहित्यसुधा आणि सूरज पब्लिकेशन आयोजित ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाच्या आणि ‘जीवनगाणे’ या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ए. के. शेख बोलत होते. प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाचे; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते ‘जीवनगाणे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, डॉ. हेमंत हुईलगोळकर, कवी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले़. रघुनाथ पाटील, दीपेश सुराणा, अशोक कोठारी, डॉ. सुधीर काटे, दीपक अमोलिक, आय. के. शेख, दत्तू ठोकळे, राजेंद्र सोनवणे, महेंद्र गायकवाड यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. नंदीन सरीन यांनी गझलगायन कले.

टॅग्स :nigdiनिगडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड