शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे

By विश्वास मोरे | Updated: March 9, 2025 19:11 IST

उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती 

 पिंपरी:  पुढील १०० वर्षात मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. कारण जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही. आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले कि राज्य संपले. उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती आज आहे. जोपर्यंत आपण आयडियॉलॉजीला आपली आयडेंटिटी करत नाही, तोपर्यंत आपण जगात अग्रेसर होऊ शकत नाही. सर्वांना एकत्रित घेणारा महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी असली पाहिजे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 

पिंपरी मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक  प्रा. सदानंद मोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर  'महाराष्ट्र काल आज आणि उद्या'  यावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्याख्यान दिले. 

रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्येडॉ सदानंद मोरे म्हणाले, 'मी आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच भूतकाळ आणि भविष्य आणि वर्तमान काय याबाबत बोलणार आहे. महाराष्ट्राशी माझा संबंध लहानपणापासून आला. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू आहे. आचार्य अत्रे, अनेक संघटना, माझा वावर त्यात होता. पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो.  मी ऐकले नाशिक शहर हे राज ठाकरे यांचे आवडत ठिकाण आहे. रामायणाचा संबंध नाशिकशी आहे. भरत आणि श्रीराम यांची भेट तिथं झाली. भरताने रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये केला ही बाब नाशिकच्या लोकांना माहिती नाही. त्यानंतर अयोध्येला राज्याभिषेक झाला. ब्रिटिश अधिकारी हंटर यांनी दिल्ली ऐवजी भारताची राजधानी नाशिक असायला हवी होती.' महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी डॉ मोरे म्हणाले, ब्रिटिश काळात महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन होऊ लागले. जदुनाथ सरकारने औरंगजेबावर पुस्तक लिहिले.  त्यात वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव येत होते. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सगळे. त्यात मराठा, दलीत असे सगळे त्यात आले. इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलेला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड