खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात एलबीटी सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने बोर्डाला आर्थिक स्थिती सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. ...
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आंबेठाण येथील कुरणवस्ती (सोळबन) या पुनर्वसित गावाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांचा प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. ...
वेल्हे तालुक्यात सोळा गावांना टॅँकर देऊन पाणीपुरवठा करण्यात येत असून, ज्या गावांना पाण्यासाठी टॅँकरची मागणी आहे, अशा गावांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी केले . ...
या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे. ...
ज्ञान मिळवण्यासाठी परदेशी जा,याचा फायदा देशाला करून द्या.ज्ञानाच्या कक्षा विस्तृत करा, असे आवाहन करतानाच ज्ञान मिळवण्याची धडपड थांबली आहे,अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. ...
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आठ महाविद्यालयांना ‘व्होकेशनल’मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नुकतीच मान्यता दिली. ...