राजलक्ष्मी या अनिवासी भारतीय होत्या. १२ जुलै २०११ रोजी त्यांचे किडनीच्या विकाराने पुण्यात के.ई.एम. रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन झालेले असताना वैद्यकीय साहाय्य योजनेचा अर्ज तयार करण्यात आला. ...
जुन्या हद्दीचा डीपी गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, गावठाणातील मिळकतींना बांधकाम परवानगी देतानाच एफएसआय दोनऐवजी दीड करण्यात आला. ...
डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
धनाढ्य असल्याचे भासवून रोख खरेदी करायची, शोरूमधील कर्मचार्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतरच्या भेटीत महागड्या मोबाईलसाठी तोकडी रक्कम देऊन गायब व्हायचे. ...
आचारसंहिता सुरू असतानाही महापालिका शाळांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अवाजवी दराने केलेली कुंड्यांची खरेदी शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे यांना भोवली आहे. ...
बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली. ...