राज्य सरकार आणि नगर विकास विभागाने त्यासाठीची प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण केली नसल्यानेच संपूर्ण आराखडाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली ...
गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या. तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. ...