इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले ...
रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ नसल्याने प्रसंगावधान साधून दोघांनीही त्वरित निर्णय घेतला, बसमधून एक हात सातत्याने हॉर्नवर ठेऊन त्वरित ससून रुग्णालय गाठले ...
स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करत या प्रवासाला अर्धा तास लागत होता, मेट्रोमुळे पुणेकरांनी १० मिनिटांत सुखकर प्रवासाचा आनंद घेतला. ...