दिलीप वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला नसून पेसमेकरमध्ये बिघाड झाल्याने वळसे-पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. ...
दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचवि ...
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकर्यांचा पाठीराखा हरपला आहे़ शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांबरोबरच सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. शेतकर्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासा ...
बासरी हे असे एकच वाद्य आहे जे जगात आणि सर्व संस्कृतीत आपल्याला आढळून येते. बासरीचे विविध प्रकार असूनही ती आजच्या सर्व संगीतप्रकारात वापरली जात आहे, ...
रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला. ...
इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता ...