राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...
राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे. ...
रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ...
चोरी, घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र आले नाही. ...
‘तुमचे प्रकरण मी मिटवून देतो व तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेऊन देतो. तुम्ही त्यासाठी मला दहा हजार रुपये द्या,’ ही मागणी केली आहे कौटुंबिक न्यायालयातील एका ...
दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी ...
मासूळकर कॉलनी येथील (कै.) शंकरराव मासूळकर भाजी मंडईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वीस वर्षांनंतर ही मंडई सुरू करण्यात आली. ...