टाळमृदंग व ढोलताशांचा गजर, वीणेचा झंकार, आसमंत निनादणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा मंगलमय आणि भारलेल्या वातावरणात स्वारस्वतांचा महासोहळा सुरू झाला. ...
‘‘बदलत्या काळाप्रमाणे साहित्य प्रवाही असावे, अन्यथा ते समाजाबाहेर फेकले जाते आहे. मराठी साहित्याचा प्रवाह बदलता हवा,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ...
उद्योगनगरीत भरलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रथंदिडीने सुरुवात झाली. ग्रंथदिंडीने सुरू झालेला हा सारस्वतांचा सोहळा शेवटच्या दिवसापर्यंत निर्विघ्न पार ...
गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनास साहित्यरसिकांनी दाद दिली. कै. अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी गझल गायनाची मैफल झाली. या वेळी इलाही जमादार व्यासपीठावर होते. ...
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘१८२’ क्रमांकाच्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या क्रमांकावर दिवसाला विविध प्रकारच्या ...
मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत ...
साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या साहित्यप्रेमींना खास बसच्या माध्यमातून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ घडणार आहे. शहरातील प्रकल्पांची, तसेच वैशिष्ट्यांची ...
वीज मीटरमध्ये फेरफार करून मोई फाटा, चिखली येथील सनशाइन पॉलिमर्स या कारखान्यात १४ लाख ३५ हजार ७१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ जानेवारीपासून ‘सारथी हेल्पलाइन’ ही सुविधा चोवीस तास सुरू केली. मात्र, याकडे नागरिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत ‘ ...