समृद्ध जीवन कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ओडिशा पोलिसांकडून वर्ग करून घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते, ...
साहित्य संमेलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनात पुस्तके खरेदीसाठी वाचकांनी पहिल्या दिवसांपासून गर्दी केली. शेवटच्या तीन दिवसांत तर खरेदीचा विक्रम प्रस्थापित झाला ...
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत झाले. सारस्वतांचे हे संमेलन सर्वार्थाने उद्योगनगरीला झळाळी देणारे ठरले. ...
चासकमान धरणातून उजनी धरणात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ०.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर ...
अग्गो बाई... ढग्गो बाई..., नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच..., दूर देशी गेला बाबा... गेली कामावर आई... नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही... ...
सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला, ...
तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे ...
ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात ...