सुरक्षित ठिकाणी पार्किंग करूनही दुचाकी चोरीला जात आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसातून एक तरी दुचाकी चोरीला जात आहे. ...
राज्यातील अन्य प्रमुख शहरांशी तुलना केल्यास पिंपरी चिंचवड हे शहर स्मार्ट आहेच, काही कारणास्तव या शहराची स्मार्ट सिटी योजनेतील समावेशाची संधी हुकली, हेच शल्य बोचते आहे ...
ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सभापती गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत. ...
आपला देश वेदांमुळे वैभवशाली तर देशाची संस्कृती व इतिहास हा संतांच्या अध्ययनामुळे तयार झाला आहे. देवले येथील वैश्विक विद्यापीठ या सर्वांची खरी ओळख करण्याचे काम करेल व जगाला मार्गदर्शक ठरेल. ...