आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळणे, पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील १० ठिकाणी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरू के ली आहेत. ...
महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने दर महिन्याला कर्करोगाचे वायसीएम रुग्णालयात ५ ते ६ महिला रुग्ण संशयित आढळत आहेत. अशिक्षित महिलांमध्येच नव्हे, तर सुशिक्षित ...
ओद्योगिक वसाहत समस्यांनी ग्रासलेली आहे. फक्त कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...
‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्रा’चा नारा दिला जात आहे, तर दुसरीकडे विविध कारणांमुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरातून उद्योगांचे स्थलांतर सुरूच आहे. ...
हिंजवडी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर तोडगा काढणे, त्यांना पायाभूत सुविधा मिळवून दणे या उद्देशाने स्थापन झालेल्या हिंजवडी ...
पूर्णानगर, चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) एप्रिल महिन्यात मोशी, प्राधिकरण येथील स्वत:च्या जागेत स्थलांतरित होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक ...