जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच ...
राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार ...
विधानसभेत वीस दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बांधकामे नियमितीकरणाबाबत घोषणा ...
आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची ...
शहरात चौकातील लाकडी व पत्र्याच्या हातगाडी गायब होणार आहे. त्या जागी संपूर्ण स्टेनलेस स्टीलची जागतिक दर्जाची हातगाडी विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शाळेला दररोज टॅँकरने हजार लिटर पाणी मागवावे लागत होते. याला फाटा देत शाळेने मुलांच्या वॉटरबॅगमधील वाया जाणारे पाणी एका टाकीत साठवले ...
गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय, वरिष्ठ वेतनश्रेणी अशी थकलेली बीलं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ३३ कोटी अनुदान प्राप्त झाल असून यातून ही बिले ...
पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजारो रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयासाठी वर्षाला ५५ कोटींची तरतूद आहे. ...